पाटी पेन्सिल असली की वाट्टेल ते लिहिता येतं
आणि नको ते पुसताही येतं.
ठरवलं तर आयुष्यातल्या नकोशा गोष्टीही (आठवणी) पुसून टाकता येतील,
आणि वाट्टेल ती सुरुवात करता येईल, कोऱ्या पाटीसारखी.
नाही का?
-वरुण भागवत
आणि नको ते पुसताही येतं.
ठरवलं तर आयुष्यातल्या नकोशा गोष्टीही (आठवणी) पुसून टाकता येतील,
आणि वाट्टेल ती सुरुवात करता येईल, कोऱ्या पाटीसारखी.
नाही का?
-वरुण भागवत
Comments
Post a Comment